Originally posted by: mishkil88
सध्या दोन कारणांसाठी न्यूज चॅनल्स अजिबात बघावेसे वाटत नाहीत. एक म्हणजे political parties ची एकमेकांवर सतत न संपणारी चिखलफेक आणि आरक्षणाच्या त्याच त्याच बातम्या आणि दुसरे म्हणजे रुपाली गांगुली ची कावेरी मेंदीची सतत आदळणारी ऍड. प्रत्येक break la hi ad प्रत्येक चॅनलवर कमीत ki donda लागतेच लागते
. आणि काही ठराविक वेळी तर न्यूज रीडर एक वाक्य बोलला की 5 मिनिटे ऍड असतात - इतकं कमर्शिअल झालाय.
As per reuters survey, Akashvani news recognized as India's most trusted news brand in 2024
comment:
p_commentcount